" मैत्री".....
रोजच् आठवण यावी असे काही नाही,
रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही.
मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात,
आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात
जिथे बोलण्यासाठी "शब्दान्ची" गरज नसते,
आनन्द दाखवायला "हास्यची" गरज नसते,
दुःख दाखवायला "आसवान्ची " गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते
ति म्हणजे " मैत्री"......!!!!
रोजच् आठवण यावी असे काही नाही,
रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही.
मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात,
आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात
जिथे बोलण्यासाठी "शब्दान्ची" गरज नसते,
आनन्द दाखवायला "हास्यची" गरज नसते,
दुःख दाखवायला "आसवान्ची " गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते
ति म्हणजे " मैत्री"......!!!!